• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *शासन माहितीची बोलकी भिंत *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!
    शेतकऱ्यांच्‍या आत्महत्‍या बाबत विशेष मदतीचा कार्यक्रम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
    शेतकऱ्यांच्‍या आत्महत्‍या बाबत विशेष मदतीचा कार्यक्रम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

    १५ सप्टेंबर, २०१५

    बळीराजा चेतना अभियान.

               
     आपले राज्‍यातील शेतकरी सतत उद्भभवना-या नैसर्गिक आपत्‍तीने फार खचुन गेला आहे. त्‍यातुनचएकुन राज्‍यातील शेत‍क-यांचे आत्‍महत्‍या प्रमाण वाढत आहे. हे सर्व थांबावे शेतक-यांच्‍या मनामध्‍ये जगण्‍याची जिद्य निर्माण व्‍हावी. त्‍यांना सक्षम करणेच्‍या दु्ष्‍टीने शासनाने विविध योजनेसह ' बळीराजा चेतना अभियान ' सुरू केले आहे. हया अभियाना दरम्‍यान आपन काय करावे ? आपली एक सुजान नागरीक, शिक्षक, व्‍यापारी, नोकरदारवर्ग, आदी म्‍हणुन काय जबाबदारी आहे?. या विषयी व काय ? आहे हे 'बळीराजा चेतना अभियान' म्‍हणजे काय ? सा संदर्भात  मा. राजेश खवले सर.निवासी उपजिल्‍हाधिकारी, यवतमाळ. यांनी   मार्गदर्शक पत्राकाद्वारे माहीती दिली आहे.
                                        बळीराजा चेतना अभियान म्‍हणजे काय ?  हृया बाबतचे मा. खवले सरांचे आव्‍हानात्‍मक मार्गदर्शक पत्रक येथे पहा.     
    • बळीराजा चेतना अभियान.  
     समितीची रचना  ,  बळीराजा चेतना अभियान समाविष्ट्ट व्यक्‍ती व संस्‍था ,  बळीराजा चेतना  
    अभियानाची उद्दिष्‍टे , ई बाबतचे माहीतीचे शासन निणर्य येथे पहा.

    २५ जुलै, २०१५

    शेतकऱ्यांच्‍या आत्महत्‍या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम राबविणे बाबत.

                           शेतकऱ्यांच्‍या आत्महत्‍या रोखण्‍यासाठी पथदशी प्रकल्प म्हणून विशेष मदतीचा कार्यक्रम राबविणेबाबत खालीलप्रमाणेशासनाने निर्णय घेतला आहे.  पथदशी प्रकल्पांतर्गत शासनाने शेतकऱ्यांच्‍या आत्महत्‍या होणाऱ्या जिल्याकरीता विविध उपायोजना करण्‍याच्‍या अनुषंगाने यवतमाळ व उस्‍मानाबाद जिल्‍हयाची निवड के लेली असून त्‍याअंतर्गत खालीलप्रमाणे उपयोजना करण्‍यात  येत आहेत. त्यानु सार आत्महत्याग्रस्त क्षेत्रासाठी जि‍ल्हयस्तरीय / ग्रामस्तरीय समित्या, बळीराजा चेतना अभियान राबविणे, पथदशी पथदशी प्रकल्पांतर्गत यवतमाळ व उस्मानाबाद जिल्यातील उप विभागासाठी नेमलेल्या सचिव दर्जाच्‍या  अधिकाऱ्यांच्ये प्रस्‍तावास कार्यत्‍तोर मांजूरी देणे वरील दोन जि‍ल्यांसाठी शेतकरी आत्महत्याबाबतचे कामकाज करण्यकरीता विशेष कक्ष स्थापन करणे इत्यादी बाबी व जि‍ल्हयस्तरीय / ग्रामस्तरीय समित्या यांची रचना आणि कार्यक्षमता बाबत च्‍या संपुर्ण माहीती साठी व शासन निर्णय पाहण्‍यासाठी  येथे क्‍लीक करा.
                             
                                     आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी ' कृ षि‍ समृद्धी ' योजनेच्या अनुषंगाने विविध विभागयांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांकरिता करावयाच्‍या उपयोजनाबाबत.
                                           शासन निर्णय पाहण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.